प्रत्येक समाज आरक्षण साठी रस्त्यावर आंदोलन करतोय आणि सामान्य, कष्टकरी, प्रामाणिक, जनतेला त्याचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम भोगावे लागतात , काहीजण तर आरक्षणामुळे देश सोडून चाललेत , मला कळत नाहीय आरक्षण घेऊन फायदा होतोय तरी कुणाचा नक्की ???
स्वतःच्या हातात दम नाही का स्वतःचा विकास करायचा स्वतःचा विकास प्रथम करा मग आपोआप समाज सुधारला जाईल ...
मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत ... पण सत्यस्थिती अशी आहे की पुढारकी सामान्य जनतेला हाताशी धरून स्वतःचा फायदा करून घेतायत आणि आपण समाज समाज करत बसलोय.....
✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद
स्वतःच्या हातात दम नाही का स्वतःचा विकास करायचा स्वतःचा विकास प्रथम करा मग आपोआप समाज सुधारला जाईल ...
मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत ... पण सत्यस्थिती अशी आहे की पुढारकी सामान्य जनतेला हाताशी धरून स्वतःचा फायदा करून घेतायत आणि आपण समाज समाज करत बसलोय.....
✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद
No comments:
Post a Comment